लोकसभा निवडणुकीत ५४३ जागांपैकी ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट एनडीएने ठेवले आहे. त्यानुसार रणनिती आखली जात आहे. कठीण परिस्थितीत आम्ही बाजी मारली होती, आता तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे वातावरण पूरक आहे, त्यामुळे टार्गेट पूर्ण करणारच, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
↧