‘गेल्या पंधरा वर्षाच्या काळात मराठवाड्याला नऊ- साडे नऊ वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. या काळात वीज, पाणी काहीही मिळत नाही, येथील प्रश्न तसेच आहेत.
↧