राजकारण हा आपला पिंड नाही. आपण कुणाची भलामण करू शकत नाही. एखाद्यानं चूक केल्यावर त्याच्या मुस्कटात मारली पाहिजे, असं आपण बोलणार. मग तो पक्ष आपल्याला काढून टाकणार. असं करत - करत महिन्याभरात सगळेच पक्ष संपून जातील आणि मग मी एकटा होईन. त्यापेक्षा आत्ताच एकटं राहिलेलं बरं- नाना
↧