‘जनलोकपाल बिल आले म्हणून संपूर्ण भ्रष्टाचार संपणार नाही. जनता जागरूक झाली, तर पन्नास टक्के भ्रष्टाचार संपेल. उर्वरित भ्रष्टाचार संपविण्यासाठी मार्च महिन्यापासून आपण देशभर दौरा करून जनजागृती करणार आहोत.
↧