तब्बल सव्वा तीन महिने उलटूनही माजी सरपंच कडूबा नगराळे खून प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे पन्नास पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली परंतु खून कोणी व कशासाठी केला ? याचा कोणताही क्लू पोलिसांना मिळविता आला नाही.
↧