जालना शहराला दिवसातून दोन वेळा पाणी पुरविण्याचा संकल्प आहे. त्यासाठी पावसाळा संपल्यानंतर घाणेवाडी तलावातून गाळाचा उपसा करण्यातचे काम करण्यात येणार आहे.
↧