पवननगर वॉर्डात नगरसेविका उर्मिला चित्ते यांनी पाणीनियोजनाचा नवीन आदर्शच इतरांपुढे ठेवला आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले, तर आजही चार दिवसांआड पाणी येऊनही योग्य नियोजनामुळे फारसा त्रास नागरिकांना होत नाही.
↧