मराठवाड्यात पावसाचे धूमशान
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यात एका दिवसात ७६.२१ मिलिमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर विभागातील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद आहे.
View Article‘MBBS’च्या ५० जागा वाढणार
औरंगाबादेतील घाटी मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’साठी सध्या १५० जागांची मान्यता आहे. आणखी ५० जागा वाढवून मिळण्यासाठीचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने राज्य सरकारकडे आणि भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एमसीआय)...
View Articleबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
सिडकोतील बजरंग चौक परिसरात अनेक मंदिरे आहेत. जागृत हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, जागृत महादेव मंदिर व विठ्ठल रुख्मिणी मंदिर अशी चार मंदिरे भाविकांनी उभारली आहेत. दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ...
View Articleजाता पंढरीशी सुख वाटे जीवा
नगर महामार्गावर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर छोटे पंढरपूर आहे. प्रसिद्ध विठ्ठल रुखमाई मंदिरामुळे प्रति पंढरपूर अशी त्याची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. या मंदिराचा नेमका इतिहास कुणाला ज्ञात...
View Articleसुंदर ते ध्यान उभे विटेवरी
गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. दरवर्षी मकरसंक्रांत आणि आषाढी एकादशीला भाविकांची दर्शनासाठी...
View Articleनाथा घरी नाचे, माझा सखा पांडुरंग
औरंगपुरा भागात संत एकनाथ मंदिराला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. या प्राचीन मंदिरात विठ्ठल-रुखमाई मंदिर स्थापन करण्यात आले. पूर्वी जुन्या पद्धतीचे लाकडी बांधकाम असलेले मंदिर होते. नऊ वर्षांपूर्वी...
View Article'खाकी'लाही आस पंढरीची
विठू नामाचा महिमा सर्वानांच मोहवून टाकतो. वारीतील वारकऱ्यांमध्ये अनेकांचा समावेश असतो. पोलिस दलातील कर्मचारी देखील यापासून दूर राहिलेले नाहीत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या वैष्णवांच्या...
View Article२५० क्विंटल रताळे बाजारात दाखल
आषाढी एकादशीला आबालवुद्धापासून लहानांपर्यंत सर्वजण उपवास करतात. त्यासाठी लागणारे साबुदाणा, भगर यांची मागणी वाढली असून रताळे, केळी आदी फळाची मोठी आवक बाजारात झाली आहे.
View Articleतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
ज्योतीनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीला भाविकांची वर्दळ असते. येथील विठ्ठल मंदिर अतिशय जुने आहे. बारा वर्षांपासून नगरसेवक गिरजाराम हाळनोर आणि परिसरातील नागरिकांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला.
View Articleपवननगरचा पाणी नियोजनाचा संदेश
पवननगर वॉर्डात नगरसेविका उर्मिला चित्ते यांनी पाणीनियोजनाचा नवीन आदर्शच इतरांपुढे ठेवला आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले, तर आजही चार दिवसांआड पाणी येऊनही योग्य नियोजनामुळे फारसा...
View Articleगैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करणार
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी विधान परिषदेत दिले. जलवाहिनीच्या...
View Articleअन्नचाचणी प्रयोगशाळा शोभेपुरती
मुंबईनंतर राज्यात प्रथम सुरू झालेली औरंगाबादमधील अन्नचाचणी प्रयोगशाळा लोकविश्लेषकाअभावी बंद पडली आहे. गेल्या एका वर्षापासून कोट्यवधी रुपयांची यंत्रणा धूळ खात पडून आहे.
View Article‘ठराव आणा, पगार घ्या’
जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असणारे तालुक्यातील १२६५ शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. पंचायत समितीने शिक्षकांना मुख्यालयी राहत असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसभेचा ठराव किंवा घरभाडे पावती सादर करण्याचे...
View Articleबालिका अत्याचार: मेहुण्यावर गुन्हा
घाटी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन बालिकेने मृत अर्भकाला जन्म दिल्याप्रकरणी मेहुण्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleआचार्य देवनंदीजी महाराजांचे चातुर्मासानिमित्त आगमन
सारस्वताचार्य श्री १०८ देवनंदीजी महाराज यांचे चातुर्मासानिमित्त गुरुवारी शहरात आगमन झाले. श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर, श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, चातुर्मास समिती व सकल जैन...
View Article‘आठ दिवस’ ठरले हास्याचा विषय
‘पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे, नगरसेवकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आठ दिवसांत द्या,’ अशी डेडलाइन अधिकाऱ्यांना देतात आणि आठ दिवसांनंतर काय झाले याचा आढावाही गांभीर्याने घेत...
View Articleपोलिसांमधील कुरघोडी पथ्यावर!
औरंगाबाद शहर पोलिसांनी सध्या श्रीरामपूरच्या इराणी टोळीच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात श्रीरामपूर येथून चार आरोपींना पोलिसांनी पकडून आणले आहे. या आरोपींनी तोतया पोलिस व...
View Article‘पॅचवर्क’च्या चौकशीची प्रतीक्षा
पॅचवर्कच्या कामाची चौकशी अद्याप सुरूच झाली नाही, चौकशी कशी करायची याचा आम्ही अभ्यास करीत आहोत असे निवेदन मुख्यलेखापरिक्षक एम. आर. थत्ते यांनी आज गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत केले.
View Article‘ईएलयू’ जाहीर करण्याची मागणी
औरंगाबाद शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम झालरपट्ट्याचा नकाशा जाहीर केल्यानंतर सुरू करा. औरंगाबाद शहराचा एक्झिस्टिंग लॅँड यूज (इएलयू) जाहीर करा. शहरातील जागांचा सध्याचा वापर...
View Article'घाटी'ला एक कोटीची यंत्रसामग्री
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकरिता (घाटी) यंत्रसामुग्री खरेदीसाठी २०१३-१४ या वर्षात एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिले.
View Article