मुंबईनंतर राज्यात प्रथम सुरू झालेली औरंगाबादमधील अन्नचाचणी प्रयोगशाळा लोकविश्लेषकाअभावी बंद पडली आहे. गेल्या एका वर्षापासून कोट्यवधी रुपयांची यंत्रणा धूळ खात पडून आहे.
↧