औरंगाबाद शहर पोलिसांनी सध्या श्रीरामपूरच्या इराणी टोळीच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात श्रीरामपूर येथून चार आरोपींना पोलिसांनी पकडून आणले आहे. या आरोपींनी तोतया पोलिस व मंगळसूत्रचोरीचे अनेक गुन्हे कबूल केले आहेत.
↧