नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात सोडलेले पाणी रविवारी नाथसागरात पोचले. एका दिवसात जायकवाडी प्रकल्पात १७.४४६ दशलक्ष घनमीटरची भर पडली.
↧