राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. पण गेल्या वर्षीपासून दुष्काळाने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यावर मात्र अजूनही वरूणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही.
↧