मालमत्ता कर कमी करण्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाचे राजकारण सुरू असतांनाच,मालमत्ताधारकांनी भरलेला मालमत्ताकर त्याच्या नावावर जमा होईलच याची खात्री राहिलेली नाही आंधळ दळतंय कुत्र पीठ खातय असा प्रकार उजेडात आला आहे.
↧