‘मराठवाड्याच्या समग्र विकासासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी सिंचनाला की उद्योगाला या सापळ्यात न अडकता लोकलढा उभारावा,’ असा निर्धार पाणी परिषदेत व्यक्त झाला.
↧