पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा मंगळवारी (सहा ऑगस्ट) १५.०५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दरम्यान, उर्ध्व खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
↧