शिवसेना खासदारांना भूमिका विचारा
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिघी येथे जाहीर सभा घेऊन डीएमआयसीला विरोध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येथील शिवसेनेच्या खासदारांना त्यांची भूमिका विचारा,’ असे आवाहन जनआंदोलनाचा राष्ट्रीय...
View Articleऔरंगाबादच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची धूम
औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी व डिप्लोमा घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभर संधी उपलब्ध होऊ लागली आहे.
View Article‘दलित मतदारांनी मतांची विक्री करू नये’
‘येत्या वर्षात निवडणुका होत असून भांडवलदार पक्ष दलित मतांची खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतात. दलित व ओबीसींनी स्वाभिमान जागृत ठेऊन मतांची विक्री करू नये,’ असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते...
View ArticleLBT च्या लेखा परीक्षणाचा अनुपालन अहवाल सादर करा
‘स्थानिक संस्था कर विभागाच्या कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यात आले आहे. त्यात अनेक त्रुटी निघाल्या आहेत. त्रुटींचा अनुपालन अहवाल तत्काळ सादर करा,’ असे पत्र स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी...
View Article‘घाटी’मधील मारहाणीची चौकशी करण्याचे आश्वासन
घाटी हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या अव्यवस्थेचे सत्र थांबण्यास तयार नाही. दहा दिवसांपूर्वी बालरोग विभागातील घटना ताजी असताना शनिवारी डॉक्टरांकडून पेशंटला मारहाण केल्याची घटना घडली.
View Articleजायकवाडीतील साठा १५ टक्क्यांवर
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा मंगळवारी (सहा ऑगस्ट) १५.०५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दरम्यान, उर्ध्व खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
View Articleमहापालिका खड् ड्यातून ‘गटारी’त
महापालिका आज अमावस्येच्या दिवशी रात्रीची प्रतीक्षा न करता खड्ड्यातून चक्क ‘गटारी’त गेली. अनेक अधिकारी - कर्मचारी अर्धावेळच पालिकेत होते. पदाधिकारीतर पालिकेत दुपारच्या नंतर फिरकलेच नाही.
View Articleरस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी
ग्रामीण भाग शहराशी चांगल्या रस्त्यांनी जोडल्या गेल्यास दळणवळण सुरळीत होऊन त्या भागाचा विकास होण्यास मदत होते.
View Articleग्रामसेवकाची हजेरी मोबाईलवर
आपल्या कार्यालयात जा. तिथे बसून मोबाइलवर फोटो काढा. तो अपलोड करा... हे केले तरच आता तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांची हजेरी नोंदविली जाणार आहे.
View Articleकबर हलत असल्याची अफवा
रमजानच्या पवित्र महिन्यात ‘शब ए कद्र’ म्हणजे ‘बडी रात’च्या रात्री सोमवारी वैजापूर शहरात नौगजीबाबाच्या दर्ग्यामधील हजरत जालीवालेबाबा यांची कबर हलत असल्याची अफवा पसरल्यानंतर मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी...
View Articleमुंडेंविरुद्ध कोण लढणार?
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी मुंबईमध्ये बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने मराठवाड्यात बीड जिल्ह्याला महत्त्व असून, बीडच्या...
View Article३वर्षांसाठी नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दरवर्षी धावपळ करावी लागते. अनेकवेळा मनस्तापही सहन करावा लागतो.
View Articleट्रॅव्हल्सवर RTO ची कारवाई
आरटीओ कार्यालयाने मंगळवारी नागपूर-मुंबई, मुंबई-औरंगाबाद आणि औरंगाबाद-पुणे या मार्गांवर धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बसची तपासणी मोहीम राबविली.
View Articleशिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राची पालिका पदाधिका-यांकडून पाहणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राची पाहणी पालिका पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी केली. प्रा. दिलीप बडे यांनी अत्यंत काटेकोरपणे हे तैलचित्र तयार केले आहे.
View Articleशेतक-यांच्या मदतीचे ११ कोटी रुपये प्राप्त
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचे ११ कोटी ५१ लाख ५१ हजार रुपयांचा निधी तहसील कार्यालयाला प्राप्त झाला असून दोन दिवसात वाटप सुरू होईल, अशी माहिती तहसीलदार राहुल गायकलाड यांनी दिली.
View Articleसोनोग्राफी तज्ज्ञांचा कडकडीत बंद
नांदेड येथील डॉ. गोपाल बट्टलवार यांना अवैधरीत्या अटक केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद रेडिऑलॉजिस्ट असोसिएशनने बुधवारी लाक्षणिक बंदची हाक दिली होती.
View Articleविकास मिशनच्या बस जागेवरच
हदगाव आगार प्रमुखाच्या मनमानी कारभारामुळे हिमायतनगर तालुक्यातील मानव विकास मिशनच्याबसच्या स्टेफनी टायर व जॅक अन्यत्र पाठविल्या जात असल्याने पंक्चर झालेल्या बसेस वेळेवर पोहोचत नसल्याने शैक्षणिक नुकसान...
View Articleशिवना टाकळीत फक्त ३ टक्के साठा
कन्नड व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात अवघा तीन टक्के उपयुक्त जलसाठा झालेला आहे.
View Articleथकबाकीदारांच्या कृषीपंपाची वीज खंडीत करण्याचा इशारा
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कृषीपंपाची सुमारे ४६० कोटी रुपयांची थकबाकी असून, या रकमेच्या वसुलीसाठी महावितरण वसूली मोहीम राबविणार आहे.
View Articleपाकच्या हल्ल्याचा सर्वस्तरांतून निषेध
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पाच जणांना वीरमरण पत्कारावे लागले. त्याचा सर्वस्तारातून निषेध व्यक्त केला जात आहे. विविध संघटनानी लातूरातील विविध भागातील पाकच्या पुतळ्याचे दहन केले.
View Article