पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पाच जणांना वीरमरण पत्कारावे लागले. त्याचा सर्वस्तारातून निषेध व्यक्त केला जात आहे. विविध संघटनानी लातूरातील विविध भागातील पाकच्या पुतळ्याचे दहन केले.
↧