राजकीय हस्तक्षेपाला जुमानणार नाही
बेगमपुरा येथे उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कोणाचे नाव समोर आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिला आहे.
View Articleपुतळ्याची जबाबदारी खैरेंकडे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मंजुरी मिळवण्याची जबाबदारी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्वतः होऊन स्वीकारली आहे. येत्या २३ जानेवारी रोजी महर्षी दयानंद चौकात पुतळा स्थापन केला जाईल, असे...
View Articleखैरेंचा गालगुच्चा व बागडेंचे खडे बोल
खासदार चंद्रकांत खैरे यांनी रस्ते मंजुरीवरून भाजपसोबतचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महर्षी दयानंद चौकातील कार्यक्रमस्थळी येताच खासदार खैरे यांनी भाजपचे शहराध्यक्ष बापू घडमोडे यांची गळाभेट...
View Articleसरपंचाची भूमिका निर्णायक
‘सरपंचपदावरील व्यक्तीने डोळसपणे काम करून केंद्र व राज्य सरकारच्या केंद्र गावासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन काम केल्यास ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
View Articleकाम न केल्यास आमच्याकडे इतर मार्ग
खासदार चंद्रकांत खैरे यांनी समांतर जलवाहिनीप्रश्नी महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना ‘पॉझिटिव्ह’ होण्याचा सल्ला दिला आहे. ‘काम करणे ही तुमची ड्युटी आहे.
View Article'त्या' साक्षीदारांना दिलासा
अपघात आदी दुर्घटनेत मदत केल्यास साक्षीदार म्हणून पोलिसाचा; तसेच कोर्टाचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, या हेतूने मनात असूनही मदत करण्याचे टाळणाऱ्यांची ही अडचण आता दूर होणार आहे.
View Articleट्रकच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू
लोहा तालुक्यातील मारताळा येथील वृद्धाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना नांदेड-हैद्राबाद महामार्गावर मारतळा येथे घडली. शेख कदीरशेख सरवर (वय ७०) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.
View Article९० कोटींचा निधी रस्त्यांसाठी मंजूर
गंगापुर व खुलताबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने ९ कोटी २२ लाख ७ हजार ४१५ रुपये मंजूर केले आहेत. १८ नोव्हेंबरला ई निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
View Articleउसाला ३ हजार रुपये भाव द्या
उसाला प्रतिटन तीन हजार भाव द्या, अन्यथा कारखान्याला गाळपासाठी ऊस मिळू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
View Article११२ कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०१४-१५ साठी १ अब्ज १२ कोटी ६ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मान्यता मिळाली.
View Articleभाजी उत्पादकांची लूट
बीड परिसरातील शेतकरी आपल्या घामातून पिकवलेल्या भाजी आणि फळ उत्पादक दररोज बीड शहरात विक्रीसाठी आणतो. मात्र त्यांना भाजी आणि फळ मार्केटमध्ये अडत्यांच्या नियमबाह्य आडत आकारणीस सामोरे जावे लागत आहे.
View Articleरस्त्याच्या वादातून सोयाबीन गंजीला आग
लातूर तालुक्यातील मुरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोयरा गावातील शिवारातील १६ शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीला अज्ञातांनी आग लावून दिल्याने ७५ ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
View Articleनांदेड येथील स्वच्छतागृहाची गणना
नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्यां मालमत्ताधारकांच्या घरातील स्वच्छतागृहाची गणना (संडास गणना ) सुरू झाली असून सर्व्हे नंतर प्रत्येक स्वच्छतागृहाला तीनशे रुपये कर लावला जाणार आहे.
View Articleकालव्यातून पाणी सोडावे
वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे.
View Article२ कोटींची औषधी खरेदी करणार
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून लवकरच दोन कोटींची औषधी खरेदी केली जाणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना औषधावाचून अडचण होऊ नये, म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी पुढाकार घेऊन...
View Articleदोन्ही बंधारे भरेपर्यंत पाणी सोडा
गोदावरी नदीच्या पात्रात बेमुसार अवैध वाळू उत्खननामुळे पडलेल्या असंख्य खड्यात जायकवाडी धरणातून हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यासाठी सोडण्यात आलेले बहुतांशी पाणी मुरले आहे.
View Articleविद्यार्थी मात्र तहानलेले
केंद्रीय युवक महोत्सवात रंगमंचाजवळ पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे दीड हजार विद्यार्थी कलाकारांची पाण्यासाठी दिवसभर ससेहोलपट सुरू होती.
View Article‘जीबी’बाबत आयुक्त निर्धास्त
महापालिकेच्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर उपायुक्त सुरेश पेडगावकर प्रकरणाचे ‘ढग’ घोंघावत असताना पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे मात्र या सर्वसाधारण सभेबद्दल निर्धास्त आहेत.
View Article‘जीबी’चे आज रण
उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना शासनाच्या सेवेत पाठवण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला असताना त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी अद्याप न केल्यामुळे त्याचे पडसाद मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत...
View Articleऔरंगाबाद शहरामध्ये आत्महत्येच्या ३ घटना
शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी घडल्या. मुकूंदवाडी संजयनगर भागातील भिमराव इंगळे (वय ५६) हे मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन येथे चतुर्थश्रेणी कर्मचारी...
View Article