‘कवीला फक्त रसिकांची दाद नको असते; तर कवितेच्या संदेशातून प्रत्यक्ष काम करणारी माणसे उभी राहिल्यास अधिक आनंद वाटतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी केले.
↧