उलगडणार नृत्यमुद्रांचा आविष्कार
जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांनी वेरुळ लेणीच्या स्थापत्य शैलीवर विपुल लेखन केले आहे; आता प्रथमच लेणीतील नृत्य भावमुद्रांवरील संशोधनात्मक लेखन वाचकांना अनुभवता येणार आहे.
View Articleप्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, परंतु यांचे विस्मरण होऊन पंधरा ऑगस्ट किंवा अन्य राष्ट्रीय दिनी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे हे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज नंतर रस्त्यावर, गटारात...
View Articleराष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवर
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवले आहे.
View Articleआष्टीच्या विकासाठी साडेआठ कोटी
आष्टी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी साडेआठ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील शनिवारी केली.
View Article२०० खाटांच्या नवीन रुग्णालयास मंजुरी
शहरातील वाढत्या नागरिकीकरणांनुसार भौतिक व पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. शहरामध्ये दोनशे खाटांच्या नवीन रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे.
View Articleजलसंधारणाच्या कामाचा झाला फायदा
लातूर तालुक्यातील सावरगाव येथील नादुरुस्त नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम विकास सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने पूर्ण केले आहे.
View Articleमराठवाड्यातील ४० उपजिल्हाधिका-यांच्या बदल्या
राज्यात महसूलचे नव्याने सत्तरच्या जवळपास नवे उपविभाग झाले असून या ठिकाणी उपजिल्हाधिकारी नियुक्तीसाठी बदल्या करण्यात आल्या आहेत.
View Articleजीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नागपूर-मुंबई महामार्गावर डवाळा फाट्याजवळ रविवारी भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
View Articleघृष्णेश्वर मंदिर परिसरावर CCTV चा वॉच
श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळणार आहे. ही गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांना सर्व...
View Articleसरपंचांच्या विरोधातील अर्ज फेटाळला
सातारा गावाच्या सरपंच अलका नामदेव सिरसाठ यांच्या निवडीला आक्षेप घेणारा अर्ज अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी फेटाळून लावला आहे.
View Articleकवितेतून काम करणारी माणसे घडावीत
‘कवीला फक्त रसिकांची दाद नको असते; तर कवितेच्या संदेशातून प्रत्यक्ष काम करणारी माणसे उभी राहिल्यास अधिक आनंद वाटतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी केले.
View Article‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’
प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका, राष्ट्रध्वजाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका, राष्ट्रध्वजाचा योग्य ते मान राखा, असा संदेश देत हिंदू जनजागृती समितीने आज शहरात प्रबोधन फेरी काढली.
View Article‘रामलिंग’चे पर्यटकांना आकर्षण
रामायणातील पौराणिक घटनांचे जिवंत साक्षीदार असलेले आणि निसर्गाच्या कुशीत हजारी वर्षापासून वसलेले उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील रामलिंग हे तीर्थक्षेत्र श्र्रावण महिन्यांत श्रध्देचे मुख्य आकर्षण असते.
View Articleगोदावरीत पुन्हा पाणी सोडले
मराठवाड्याची भाग्यरेषा असलेल्या पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा १५.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
View Articleकारखान्यांनी अडविली साखर
सोलापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी औरंगाबाद जिल्ह्यासाठीची ऑगस्ट महिन्यातील ३६७२ क्विंटल साखर दिलेली नाही.
View Articleकांदा पन्नाशीपलिकडे
कांद्याचा प्रतिकिलोचा दर ५० रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. नवीन कांदा बाजारपेठेत येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा अवधी बाकी असल्यामुळे कांद्याच्या किंमती चढ्याच राहणार...
View Article१.५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री
प्रत्येक वस्तूच्या महागाईत वैद्यकीय सेवाही महागल्या आहेत. गरीब रुग्णांना दरवर्षी दीड लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत पुरविणारी केंद्र सरकारची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना औरंगाबाद जिल्ह्यात एक...
View Articleसापांच्या साथीने नागपंचमी उत्साहात
साप हा जीव सृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असूनही, त्याविषयी अज्ञानामुळे सापांना मारण्यात येते. त्यामुळे सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे.
View Article‘शमित बिडकॉन’ला ग्रीन हाउस प्रमाणपत्र
‘शमित बिडकॉन’च्या प्रकल्पांना भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीएस) प्रमाणित केले आहे. ‘शमित बिडकॉन’कडून मराठवाड्यात प्रथमच औरंगाबाद येथे ग्रीन होम संकल्पनेवर आधारित घरांची उभारणी करण्यात आली आहे.
View Articleवीज थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्ती
‘महावितरण’ने परिमंडळातील १४ हजार ५० थकबाकीदार ग्राहकांना नोटीसा बजावल्या असून, वसुलीसाठी कोर्टात दावे दाखल केले जाणार आहेत.
View Article