पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील घरणांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या प्रमाणात घट करण्यात आली. त्यामुळे नाथसागराकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ मंदावला.
↧