गीतकारांनो जबाबदारीचे भान बाळगा
‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षित घटकांना सर्वंकष न्याय मिळवून देण्यासाठी १९१६ पासून स्वतंत्र मतदारसंघाची योजना मांडली होती.
View Articleधनादेश न वटल्याने व्यापाऱ्याला तुरुंगवास
लातूरच्या टेंवन्टी फर्स्ट सेंच्युरी फॉर्मस या कंपनीला डोंबवलीचे व्यापारी जी. के. बिझनेस फॉर्मस यांनी दिलेला चेक न वटल्याने अतिरीक्त सत्र न्यायाधिश पी. के. शर्मा यांनी प्रथम वर्ग न्यायालयानी दिलेली...
View Articleभिंत कोसळल्याने बालिकेचा मृत्यू
नांदेड शहर व परिसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रंगार गल्लीतील सराफा परिसरातील घराची भिंत कोसळून सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.
View Articleउस्मानाबादेत २ शेतक-यांची आत्महत्या
दुष्काळ, तोट्यातील शेती व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. धोत्री (ता. परंडा) येथील शेतकरी बाबासाहेब शिंदे (वय ३५) यांनी स्वतःच्या शेतात...
View Articleनांदेड-पुणे रेल्वेला ५ जादा डब्बे
नांदेड-पुणे एक्सप्रेस १२७३०/१२७२९ (व्हाया परळी) या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर पाच अतिरिक्त डब्बे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
View Articleकलापथकाद्वारे वीजग्राहकांची जनजागृती
औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजग्राहकांना विजेचे महत्त्व समजलेले नसल्याने केवळ दहा टक्के गावेच लोडशेडिंगमुक्त होऊ शकले आहेत. वीजबिलाची थकबाकी व वीजचोरी या दोन समस्या महावितरण कंपनीसमोर आहेत.
View Articleसिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करा
नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर जलसंपदा विभागाचा भर असून त्यासंबंधीचे नियोजन विभागाने करावे अशी सुचना जलसंपदा खात्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी केली.
View Articleपाण्याचा ओघ घटला
पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील घरणांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या प्रमाणात घट करण्यात आली. त्यामुळे नाथसागराकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ मंदावला.
View Articleनवनिर्मितीची प्रेरणा देणारे शिक्षण हवे
उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असताना आव्हानेही वाढलेली आहेत. हे पाहता नोकरीयोग्य शिक्षणापेक्षा रोजगार व नवनिर्मितीची प्रेरणा देणारे शिक्षण यावर भर द्यायला हवा असा सूर ‘भारतातील...
View Articleकॅव्हेटसाठी प्राध्यापक सुप्रीम कोर्टात
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नेट-सेट प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील २१ प्राध्यापकांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.
View Articleटोमॅटो पार्टीला मनविसेचा विरोध
दौलताबाद येथील वॉटर पार्कमध्ये शुक्रवारी टोमॅटो व रेन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी डीजे व रेन डान्स होणार आहे.
View Articleऔरंगाबादकरांसाठी ‘म्हाडा’ची लॉटरी
‘म्हाडा’च्या औरंगाबाद कार्यालयातर्फे येत्या तीन वर्षांमध्ये चार हजार ४९ घरे बांधण्यात येणार असून, त्यापैकी दोन हजार घरे औरंगाबाद परिसरात राहतील.
View Articleसहलीवरून मतदार परतीकडे
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. आपल्या मतदारांना दगाफटका होऊ नये म्हणून युती आणि आघाडीच्या सदस्यांना सहलीवर पाठविले होते.
View Articleयंदा शेतीमालाला रास्त भाव
समाधानकारक पावसामुळे मका, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे विक्रमी उत्पादन होणार आहे. बाजारपेठांत मंदीचे सावट असल्यामुळे पिकांचे बाजारभाव पडण्याची शक्यता आहे.
View Articleतरुणांवर प्राणघातक हल्ला
शेतीच्या जुन्या वादातून दोन भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना नारायणपूर (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी चार आरोपींवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleतीन महिने होणार विजेचा लपंडाव
जीटीएलने शहरात सुरक्षित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी विविध कामांना सुरुवात केली आहे. सुमारे तीस कोटी रुपये खर्चाची ही कामे तीन महिने सुरू राहणार असून या कालावधीत वेळोवेळी वीज पुरवठा बंद केला जाणार आहे.
View Articleशिबिरातून हज यात्रेची माहिती
हज यात्रेकरूंसाठी आयोजित करण्यात आलेले शेवटचे शिबिर शहरात पार पडले. यात्रेला जाण्यापूर्वी घेण्याची काळजी, यात्रेदरम्यानची माहिती देण्यात आली.
View Articleथकबाकी १३०४ कोटी
महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील थकबाकी सातत्याने वाढत जाऊन १३०३ कोटी ९७ लाख रुपये झाली असून अधिकाऱ्यांना वसुली करण्यात अपयश येत आहे.
View Article‘मोबाइल किट व्हॅन’ जागची हलेना
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून एक पिवळ्या रंगाची गाडी उभी आहे.
View Articleतनवाणी की झांबड?
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत सोमवारी (१९ ऑगस्ट) मतदान होणार आहे.
View Article