‘जीटीएल’ने सूतगिरणीजवळील उपकेंद्र कार्यरत करण्यासाठी पूर्वसूचना न देता तीन तास वीज पुरवठा बंद केला; मात्र नागरिकांचा रोष टाळण्यासाठी पन्नालालनगर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही लाइन बर्स्ट झाल्याचे कारण दिले जात आहे.
↧