Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

६५ तालुक्यात भूजल पातळी वाढली

$
0
0
गेली दोन वर्षे दुष्काळ अनुभवल्यानंतर सरलेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्याचा परिणाम मराठवाड्यातील भूजल पातळीत वाढ होण्यावर झाला आहे. औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरित सात जिल्ह्यांची स्थिती समाधानकारक आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>