गेली दोन वर्षे दुष्काळ अनुभवल्यानंतर सरलेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्याचा परिणाम मराठवाड्यातील भूजल पातळीत वाढ होण्यावर झाला आहे. औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरित सात जिल्ह्यांची स्थिती समाधानकारक आहे.
↧