स्पर्धेतल्या गणितांची बेरीज-वजाबाकी बाजूला ठेवून औरंगाबादचे नाट्यकेंद्र कायमस्वरुपी इथेच ठेवण्यासाठीचे नवे सूत्र राज्य नाट्य स्पर्धेतील १३ नाटकांच्या कर्णधारांनी मांडले. १३ नाटकांपैकी यंदा सात नाटके नवीन लेखकांनी लिहिलेली होती.
↧