Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

‘एकनाथ’च्या कामगारांचे स्थलांतर सुरू

$
0
0
सलग दहा महिन्याचे पगार नाही. पर्यायी काम नाही. त्यातच कारखान्याने कामगार राहत असलेल्या कॉलनीत वीज, पाणी व अन्य सुविधाही बंद केल्या. अशा स्थितीत जवळपास दोनशे कामगारांची कुटुंबे कारखान्याच्या कॉलनीत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles