सलग दहा महिन्याचे पगार नाही. पर्यायी काम नाही. त्यातच कारखान्याने कामगार राहत असलेल्या कॉलनीत वीज, पाणी व अन्य सुविधाही बंद केल्या. अशा स्थितीत जवळपास दोनशे कामगारांची कुटुंबे कारखान्याच्या कॉलनीत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत.
↧