‘महावितरण’ने जंग जंग पछाडूनही शेतीपंपाच्या चालू थकबाकीपोटी औरंगाबाद परिमंडळात फक्त ५० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एप्रिल २०१२ ते जून २०१३ या काळात शेतीपंप ग्राहकांकडून २६१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे.
↧