आसारामबापू, तरुण तेजपाल प्रकरणे ही महिला अत्याचारच्या हिमनगाचे टोक आहे. प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत असून, त्याला पुरुषी मानसिकता कारणीभूत आहे.
↧