गेल्या वर्षापेक्षा शहरात या वर्षी ४४३ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामध्ये विनयभंग, दुचाकी, मोबाईल, जानवर चोरी आदींचा समावेश आहे. कायद्याच्या बदलामुळे गुन्हे दाखल होण्यामध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिले.
↧