Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

कायद्याच्या बदलांमुळे गुन्ह्यांत वाढ

$
0
0
गेल्या वर्षापेक्षा शहरात या वर्षी ४४३ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामध्ये विनयभंग, दुचाकी, मोबाईल, जानवर चोरी आदींचा समावेश आहे. कायद्याच्या बदलामुळे गुन्हे दाखल होण्यामध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles