जायकवाडी धरणात या वर्षी समाधानकारक पाणीसाठा झाल्याने, धरणाच्या डाव्या कालव्यातून मंगळवारपासून सिंचनासाठी एक रोटेशन देण्यात येणार आहे. मात्र, डाव्या कालव्याची झालेल्या दुरवस्थेमुळे बहुतांश पाण्याचा अपव्यय होऊन लाभधारक शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
↧