परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले. यामुळे गोंधळ निर्माण झाला असून चुकीच्या सर्वच प्रश्नांसाठी पूर्ण गुण द्या, अशी मागणी वाढत आहे.
↧