जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्यामुळे १४ जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर केल्यानंतर राज्यात पुन्हा एक मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्याचा निवडणूक आयोग गांभीर्याने विचार करीत आहे.
↧