डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेबद्दल भारतीय जनता पक्षाला पूर्ण आदर आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर घटनेच्या मूळ गाभ्याला भाजप सरकार हात लावणार नाही, अशी ग्वाही भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
↧