‘३७ वर्षांच्या संघर्षातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाच्या माध्यमातून जोडले गेले. येथील शिक्षणाला गुणवत्ता व दर्जा अव्वल क्रमांकाने प्राप्त झाला आहे. आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक जगात पोचावा, यासाठी केंद्रीय दर्जा मिळणे आवश्यक आहे.
↧