लोकसभा जागावाटपाबाबत काँग्रेस पक्षाकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस ‘जालना’ आणि ‘हिंगोली’च्या आदलाबदलीचा प्रस्ताव तूर्तास थंड बस्त्यात टाकला आहे. त्यामुळे पक्षाने गेल्यावेळी लढविलेल्या चार लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
↧