नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे दारणा धरणातील पाणी पातळी वाढत आहे. सध्या धरणात ७० टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे नाशिक जलसंपदा विभागाने दारणा धरणातून गोदावरी नदीत दोन हजार ५०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडले आहे.
↧