Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे दारणा धरणातील पाणी पातळी वाढत आहे. सध्या धरणात ७० टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे नाशिक जलसंपदा विभागाने दारणा धरणातून गोदावरी नदीत दोन हजार ५०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>