ओबीसी, भटके विमुक्त समितीचा आज ‘रेल रोको’
ओबीसी प्रवर्गात इतर जातींचा समावेश करू नये, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणीची सक्ती करणारा जीआर रद्द करावा यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी...
View Articleबाजार समितीची गाळे जप्ती मोहीम
जाधववाडी येथील गाळेधारकांकडे असलेली थकीत रक्कम वसूलसाठी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या महिन्याभरापासून धडक मोहिम सुरु केली आहे.
View Articleमेंदूतील रक्तवाहिनीवर विनाशस्त्रक्रिया यशस्वी उपचार
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे मेंदूतील रक्तवाहिनीवर विनाशस्त्रक्रिया यशस्वी उपचार करण्यात आले.
View Articleखत निर्मितीचा गुजरात पॅटर्न
ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याच्या गुजरात पॅटर्नचे बुधवारी सिद्धार्थ उद्यानात प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.
View Articleपाणी भरपूर; मात्र दर्जाबद्दल बोंब
महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय असलेल्या भडकल गेट वॉर्डात पिण्याचे पाणी भरपूर मिळत असले तरी, पाण्याच्या दर्जाबद्दल मात्र, नागरिकांच्या तक्रारी आहेत.
View Articleमतांसाठी नगरसेवकांची दमछाक
औरंगाबाद प्रदेश महानगर नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती.
View Articleदेवळाईच्या समावेशाची चाचपणी करणार
प्रस्तावित सातारा नगर पालिकेत देवळाई गावाचा समावेश करण्याची मागणी मागणी पुढे आली आहे, मात्र सातारा पालिकेचा प्रस्ताव तयार झाला आहे.
View Articleझालर आराखड्याविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलेले आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सिडको कार्यालयावर निदर्शने केली.
View Articleहज कमिटीचा कोटा कायम
सौदी अरेबियाच्या सूचनेनुसार, यंदा भारताच्या हज यात्रेकरूंचा कोटा २० टक्के कमी केला आहे. केंद्रीय हज कमिटीने यंदा यात्रेकरूंची निवडप्रक्रिया सुरु केली होती.
View Articleकोळी समाजाचे उद्या धरणे
‘महाराष्ट्र शासनाने १३ मे रोजी जारी केलेला जातवैधता प्रमाणपत्राचा जाचक अध्यादेश मागे घ्यावा,’ या मागणीसाठी बुधवारी मुंबई येथील आझाद मैदानात राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
View Articleऔरंगाबादेत आणखी पाच जणांना डेंगी
डेंगीची साथ हळूहळू औरंगाबाद शहरात पसरत चालली आहे. घाटीच्या मायक्रोबायोलॉजी विभागात सोमवारी तपासण्यात आलेल्या आठपैकी पाच रक्तनमुन्यांमध्ये डेंगीची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
View Articleबाष्पीभवन कमी केल्याने संकट टळले
पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यात यश आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील ३६.०८ कोटी लिटर पाण्याची बचत झाली.
View Articleलातुरात ‘एलबीटी’च्या विरोधात मोटारसायकल रॅली
राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला आहे. हा कर व्यापाऱ्यांना जाचक असल्यामुळे व्यापारी महासंघाने सोमवारपासून दोन दिवसांचा बंद पुकारला आहे.
View Article७ हजार नवीन कर्जदाराना मिळाले यंदा पीककर्ज
राज्य आणि केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कमी दरात पीक कर्ज देण्याचे आदेश बँकांना दिले आहेत.
View Articleबियाणे विक्रीत कंपन्यांची चलाखी
बियाणे खरेदीबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे एजन्सी मालक आणि बियाणे कंपन्या फसवणूक करीत असल्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी नवीन आणि जुन्या बियाण्यांची एकत्रित विक्री झाली आहे.
View Articleदोन नवीन रेल्वे सुरू होणार
मुंबई-अजनी एक्सप्रेस, नांगलडॅम-नांदेड या दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.
View Articleपैशासाठी विवाहितेचा छळ
घर बांधण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी बिलोणी (ता. वैजापूर) येथील नऊ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
View Articleपैठण शहर काँग्रेसला शंकरराव चव्हाण यांचा विसर
राजकीय कार्यक्षेत्र नांदेड असतानाही पैठणशी केवळ जन्माचे नाते असल्याने, या परिसराचा विकास करण्यासाठी जायकवाडीसारखा महाप्रकल्प पैठणमध्ये आणणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. शंकरराव चव्हाण यांची...
View Articleपाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी
नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे दारणा धरणातील पाणी पातळी वाढत आहे. सध्या धरणात ७० टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे नाशिक जलसंपदा विभागाने दारणा धरणातून गोदावरी नदीत दोन हजार ५०० क्युसेक्स विसर्गाने...
View Articleनॅशनल हाय-वे बांधकामाला मार्च अखेर सुरुवात
नॅशनल हाय-वे क्रमांक २११साठी ६० टक्के भूसंपादन झाले असून, येडशी ते औरंगाबाद टप्प्याच्या बांधकामाला मार्चअखेर सुरुवात होईल. येत्या चार वर्षांत संपूर्ण नॅशनल हाय-वे बांधून पूर्ण झाल्यावर रस्ते औरंगाबादची...
View Article