आषाढी एकादशीला आबालवुद्धापासून लहानांपर्यंत सर्वजण उपवास करतात. त्यासाठी लागणारे साबुदाणा, भगर यांची मागणी वाढली असून रताळे, केळी आदी फळाची मोठी आवक बाजारात झाली आहे.
↧