सुगंधी तंबाखू, माव्यावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर हजारो पानटपरीधारक बेरोजगार होण्याचा धोका आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा सरकार गांभिर्याने विचार करेल, असे मत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी लातुरात सांगितले.
↧