औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आलेले धान्य उतरविण्यास हमालांनी नकार दिल्यामुळे एकोणीस तास माल तसाच होता. त्यानंतर मात्र माल उतरवण्यात आला; मात्र तोपर्यंत मालधक्क्यावर पडलेल्या अनेक बॅगा पावसामुळे खराब झाल्या आहेत.
↧