चोरीच्या घटनांचे शतक
गेल्या काही दिवसांमध्ये मंगळसूत्रचोरीची एकही घटना न झाल्याने पोलिसांना थोडसे हायसे वाटत असेल; परंतु घरफोड्यांनी पोलिसांना हैराण केले आहे. दिवसाढवळ्याही चोरीच्या घटना घडताहेत. चोरांनी पोलिसांना एक...
View Articleबिच्छू गँगने चोरलेला चार लाखांचा ऐवज हस्तगत
जालना येथील बिच्छू गँगच्या सदस्याकडून चोरीचा ऐवज विकत घेणाऱ्या सराफा व्यवसायीकास विशेष पथकाने अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून तेरा तोळे सोने व पावणे दोन किलो चांदीचा ऐवज हस्तगत केला.
View Articleतरुणाने तयार केली मिनी मोटरसायकल
उंची दोन ते अडीच फूट, फायबर बॉडी, मेटॅलिक व्हाईट कलर आणि अॅव्हरेज प्रति लीटर ३५ किलो मीटर..., ही कोणत्या कंपनीच्या मोटरसायकलची माहिती नाही तर, शहागंजातील एका तरुणाने ही छोटी मोटरसायकल तयार केली आहे.
View Articleपॅचवर्कच्या कामात तीन कोटींची माती
शहरातील रस्त्यांवर करण्यात आलेल्या पॅचवर्कच्या कामात तीन कोटींची अक्षरशः माती झाली आहे. पॅचवर्कच्या नावाखाली काळी माती व मुरूम टाकलेले खड्डे सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे वाहून गेले आहेत....
View Articleमुदतीत बिल भरण्याचे सीईओंचे आदेश
गेल्या तीन महिन्यांपासून इंटरनेट देयकांचा भरणा न केल्यामुळे जिल्हा परिषदेची इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील विद्युत देयके, दूरध्वनी आणि इंटरनेट देयके...
View Articleखेळाडूंच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ
राष्ट्रीय शालेय, पायका क्रीडा योजना तसेच महिला क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षवेधक कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
View Articleमहावितरण थकबाकीवसुलीसाठी दाखल करणार ‘रिकव्हरी सूट’
महावितरणने औरंगाबाद व जालना कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्यांकडील १४३ कोटी रुपये थकबाकी वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दोन जिल्ह्यातील ४०० थकबाकीदारांना नोटीस दिल्या असून रिकव्हरी सूट...
View Articleअनुभवातून विनोद अधिक खुलतो
‘संहितेत लिहिलेला विनोद फुलवण्यासाठी कलाकार अॅडिशन घेतो. विनोदातील लवचिकपणा आणि टायमिंगसाठी ही गोष्ट फायदेशीर असते. विनोद ही उपजत कला असली तरी निरीक्षण आणि अनुभवातून विनोद अधिक खुलतो’ असे मत अभिनेता...
View Articleपाण्याची वाटमारी सुरू
गेल्या उन्हाळ्यात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न तापल्याचा इतिहास ताजा असताना पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा पाण्याची पळवापळवी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. दारणा प्रकल्पाच्या पाणलोटात मोठा...
View Articleबजेटमध्ये दोनशे कोटींची भर
महापौर कला ओझा यांनी गुरुवारी पालिका आयुक्त गोकूळ मवारे यांना २०१३-१४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (बजेट) सादर केला. महापौरांनी सादर केलेले बजेट ९०१ कोटी ३१ लाख रुपयांचे आहे. स्थायी समितीच्या सभापतींनी...
View Articleनांदेड जम्मूतवी अकोलामार्गे
अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नांदेड-जम्मूतवी-नांदेड अशी यात्रा स्पेशल रेल्वे यावेळी १३ जुलै (शनिवारी) निघणार आहे. ती जम्मू तावीहून १५ जुलै रोजी परतीचा प्रवास सुरू होणार आहे....
View Articleपैठणसाठी काँग्रेसने कसली कंबर
आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत मागच्या काही महिन्यापासून पैठण तालुक्यातील काँग्रेस पक्षात सुरू असलेली तयारी, तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह, तर दुसरीकडे...
View Articleअन्यथा, रेल्वे कर्मचारी संपावर
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे तसेच निस्सीम सेवाभावामुळे माल वाहतुकीत भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर आली आहे. एकीकडे रेल्वेचा नफा वाढत असताना, सबसीडीच्या नावाखाली रेल्वे प्रवासी दर तसेच...
View Articleभरपावसात पालिकेची पाडापाडी
पावसाळ्यात अतिक्रमणे हटवण्यास शासनाने मनाई केलेली असताना पालिकेने मात्र आज (गुरुवारी) भरपावसात फकीरवाडीतील चुनाभट्टी भागात नाल्याच्या काठी बांधण्यात आलेले घर पाडण्यास सुरुवात केली.
View Articleमुबलक पाणी, नागरिक समाधानी
जवाहर कॉलनी वॉर्ड हा गारखेडा भागातील जुनी वसाहत असलेला वॉर्ड म्हणावा लागेल. या वॉर्डात पाण्याची समस्या नागरिकांना जास्त जाणवत नाही. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची चांगलीच अडचण जाणवली. मात्र, सध्या...
View Articleकष्टक-यांच्या मुलांना ज्ञानाची दिशा
सिडको एन-८ भागातील विनायकराव पाटील प्राथमिक शाळा ही कष्टकरी व कामगार वर्गातील मुला-मुलींकरिता ज्ञानार्जनाचे चांगले व्यासपीठ बनले आहे. एक उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते.
View Articleअतिरिक्त शिक्षकांना अखेर हक्काची जागा
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शुक्रवारी प्राथमिक पदवीधर पदोन्नती व समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली. ८६ जणांना पदवीधर पदोन्नती दिल्यामुळे सहा तालुक्यांतील अडचण दूर झाली आहे.
View Articleअध्यादेशावर सुभाष लोमटे यांची टीका
अन्न सुरक्षा अध्यादेश हा गरीब कष्टक-यांवर अन्याय करणारा आहे, अशी टीका समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष व राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष साथी सुभाष लोमटे यांनी केली आहे.
View Articleसामाजिक न्यायभवनासमोरील अतिक्रमण हटवा
खोकडपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यात येत आहे. या इमारती समोरील फुटपाथवर अनधिकृत बांधकाम सुरु असून ते तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी कॉँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा समाज कल्याण...
View Articleपीक कर्जासाठी आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यातील विविध बँकाकडून शेतक-यांची पीककर्जासाठी अडवणूक केली जात आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घाालन संबधितांना आदेश द्यावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने...
View Article