इंडिगोच्या धडकेत चार जणांचा मृत्यू
भरधाव वेगाने निघालेल्या इंडिगो- ओमिनी व्हॅनच्या समोरा समोर धडक झाली. त्यानंतर ओमीनी व्हॅनमधील गॅसने पेट घेतल्याने व्हॅनमधील तिघा जणांचा जळून जागीच मृत्यू झाला. तर दोन वर्षीय बालिकेचा हॉस्पिटलमध्ये...
View Articleविवाहितेची आत्महत्या
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडीत एका विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. शिल्पा प्रभाकर पौळ ( वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव आहे. आत्महत्येच्या कारणाचा पोलिस शोध घेत...
View Articleचार दिवसांपासून पावसाचा मुक्काम
शहरात गेले चार दिवस सलग पाऊस असून शुक्रवारी दिवसभर रिपरिप होतीच, सायंकाळी साडे चारनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. तीन दिवसापासून पाऊस पडत असल्याने तापमानही चांगलेच घसरले आहे.
View Articleदुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू
वैजापूर - नागपूर-मुंबई महामार्गावर शिवराई शिवारात दुचाकीवरुन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. बाळनाथ अहिलाजी डिके (वय ५५ रा. शिवराई) असे मृताचे नाव आहे. बुधवारी डिके दुचाकीवर...
View Articleनोटीस एकाला, पाडापाडी दुस-याच्या घराची
फकीरवाडीच्या चुनाभट्टी भागात पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काल गुरूवारी भरपावसात केलेल्या पाडापाडीचे पडसाद आज शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.
View Article'बोगस' शब्दावरून स्थायीच्या बैठकीत हंगामा
'बोगस' शब्दावरून पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हंगामा झाला. बोगस शब्द उच्चारणाऱ्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी अक्षरशः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
View Articleपोलिसाच्या भावावर प्राणघातक हल्ला
एन 8 भागात घरासमोर उभ्या असलेल्या युवकावर जुन्या वादातुन दुसऱ्या युवकाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनमध्ये कार्यरत असलेल्या...
View Article५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश
वादळामुळे पोल पडून तुटलेल्या वीज तारा सात वर्ष जोडून न देणाऱ्या महावितरणला जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने चांगलाच दणका दिला आहे.
View Articleकैलासनगरातील रस्त्याचे मार्किंग सोमवारपर्यंत
कैलासनगरातील रस्त्याचे मार्किंग सोमवारपर्यंत करण्याचे आश्वासन पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. सोमवारी मार्किंग झाल्यावर मंगळवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे...
View Articleचार तास बत्ती गुल!
पन्नालालनगर उपकेंद्रातील तुटलेला ब्रेकर बदलण्यासाठी तब्बल तीन तास लागल्याने शुक्रवारी दुपारी तीन ते सायंकाळी सव्वासातपर्यंत क्रांती चौक व डेअरी, खोकडपुरा, जालना रोड परिसरातील वीज गायब झाली होती.
View Articleतीन वर्षांनंतर अंतर्गत बदलीचा निर्णय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कर्मचा-यांसाठी तीन वर्षांनंतर बदलीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
View Articleपॅचवर्कच्या चौकशीसाठी समिती
शहरात तीन वर्षांत झालेल्या पॅचवर्कच्या कामाची चौकशी करण्यासाठी मुख्य लेखापरिक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या आज शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात...
View Articleतोतया सीआयडीला गुन्हे शाखेने पकडले
गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून इराणी टोळीतील एका आरोपीला जेरबंद केले आहे.
View Articleमराठवाड्यातील नेते विकासाबाबत उदासीन
आपल्या भागाचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, मात्र पाठपुरवठ्याच्या अभावामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी या योजना आपल्या पदरात पाडण्यात अपयशी ठरतात.
View Article'वीज पुरवठ्यास एकतुनी उपकेंद्रामुळे मदत'
'महापारेषणतर्फे एकतुनी येथे उभारण्यात येत असलेल्या ७६५ के. व्ही. उपकेंद्रामुळे औरंगाबाद परिसरातील उद्योगच नव्हे तर, राज्याच्या वीजेची गरज भागवण्यास मदत होईल,' असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार...
View Articleह्रदयरोगावरासाठी 'सुपर स्पेशालिटी'चा प्रस्ताव
औरंगाबाद शहराचा विस्तार ध्यानात घेऊन ह्रदयरोगावर उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी (अतिविशेषोपचार) विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) २८ जून रोजी सरकारकडे पाठविला आहे.
View Articleपरीक्षा विभागाला मिळणार १५ हक्काची माणसं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात, परीक्षा विभागाचे काम हे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून होते. यामुळे या विभागाला हक्काची माणसं द्या अशी नेहमीच मागणी...
View Articleऔरंगाबाद रायझिंगला मिळाली भरघोस दाद
मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराचा चौफेर विकास कसा व्हावा, शहराच्या भविष्याबद्दल एक साधकबाधक चर्चा होऊन उद्याचे औरंगाबाद कसे असावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने...
View Article'वारक-यांच्या आंदोलनाबाबत लवकरच तोडगा निघेल'
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकासह इतर मागण्याबाबत वारक-यांनी दिलेल्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत लवकर तोडगा निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
View Articleदलाली मागितली तर इंगा दाखविणार
योजनेद्वारे मिळणा-या कर्जापोटी कोणी कमिशन मागितल्यास थेट पत्र पाठवा, अशा दलालांना इंगा दाखविण्याचे काम मी करील, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला.
View Article